निघाल्या गवळणी पाण्याला....
Posted by निलेश on Thursday, 4 June 2009निघाल्या गवळणी पाण्याला,
कशी खबर गेली कान्ह्याला?
जरा ओढणी घ्यावी चट
गझल:
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
गझल
निघाल्या गवळणी पाण्याला,
कशी खबर गेली कान्ह्याला?
जरा ओढणी घ्यावी चट
वेडास माझ्या या अता कोणीच भाळत नाही,
सुक्या फुलास तसे कधी कोणीच माळत नाही
स्वप्नवेड्या पापण्यांना आसवांचा शाप का?
===========
खरडल्या चार ओळी,
रखडल्या फार ओळी..
जगणे माझे कसे, उमगले मला आज रे
क्षणाक्षणाचे मरणे करते हसुन साजरे
खेळ !